शेतकऱ्यांनाही भरावा लागणार आता इन्कम टॅक्स… ‘या’ पेक्षा जास्त उत्पन्न असणार्‍या शेतकऱ्यांची होणार आयकर विभागाकडून तपासणी.

शेतकऱ्यांनाही भरावा लागणार आता इन्कम टॅक्स… ‘या’ पेक्षा जास्त उत्पन्न असणार्‍या शेतकऱ्यांची होणार आयकर विभागाकडून तपासणी. Agriculture Annual Income Tax – शेती करताना शेतकऱ्यांना बऱ्याच संकटांना सामोरे जावे लागते.  कधी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते.  तर कधी पिकाला भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते तसेच काही मोठाले शेतकरी पण आहेत की ज्यांचे वार्षिक उत्पन्न हे अतिप्रमाणात … Read more

केंद्र सरकारच्या स्माम योजने अंतर्गत शेती औजारे घेण्यासाठी मिळणार ५० ते ८० टक्के अनुदान, काय आहे केंद्र सरकारची स्माम योजना ?

सध्या सर्वत्र महागाई भरपूर वाढली आहे, यात शेतकरी हि आहेत. खते, बियाणे , कीटकनाशक तसेच शेती अवजारच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. महाग अवजारे शेतकर्यांना घेण्यासाठी परवडत नाहीत म्हणून केंद्र सरकारने स्माम योजना (Smam Scheme) हि नवीन योजना सुरु केली आहे. या योजनाच्या माध्यमातून शेतकऱ्याला शेती औजारे खरेदीसाठी ५० ते ८० टक्के अनुदान मिळणार आहे. … Read more

पीएम किसान ई – केवायसी संदर्भात सरकारचा मोठा निर्णय. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.

  पीएम किसान ई – केवायसी संदर्भात सरकारचा मोठा निर्णय. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी केंद्र सरकारची महत्त्वाची योजना म्हणजेच प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना ( Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana) या योजने अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला वार्षिक सहा हजार रुपये मिळत असतात ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना मिळत असते प्रत्येक चार महिन्याला दोन हजार रुपये म्हणजे … Read more

या जिल्हयात नवीन आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज सुरु? मोफत मिळवा आपले सरकार सेवा केंद्र…

Aaple Sarkar Seva Kendra केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स अंतर्गत राज्यातील ग्रामीण व  शहरी भागात नागरिकापर्यंत शासकीय निमशासकीय तसेच खाजगी सेवा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपले सरकार सेवा केंद्रे हे प्रत्येक गावतील ग्रामपंचायत हद्दीत नगरपंचायत हद्दीत तसेच नगर परिषद व महानगरपालिका हद्दीत आपले सरकार सेवा केंद्रे महाराष्ट्र शासन, शासन निर्णय क्र.मांतंसं/१७१६/प्र.क्र.५१७/३९ दिनांक १९ जानेवारी २०१८ अन्वये … Read more

या शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपये? अजित पवार यांचा खुलासा…!

  वेळेवर कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकर्यांना सरकार ५०००० रुपयाचे प्रोत्साहन देणार आहे. राज्य सरकारकडून एक निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपये देण्याचा राज्य सरकार कडून निर्णय घेण्यात आला आहे.  पण कोणत्या काळात कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना ही 50 हजार रुपयाची रक्कम दिली जाणार आहे? तसेच … Read more

पी एम किसान Ekyc मोबाईल वरुन कशी करावी ?

  पी एम किसान Ekyc आपल्या मोबाईल वरुन कशी करावी ? जसे की मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की Pm Kisan Samman Nidhi Yojana अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांना 2000 रुपये तीन हप्त्यांमध्ये असे 6000 रुपये हे प्रत्येक वर्षाला मिळत असतात. पण मित्रांनो बऱ्याच वेळेस आधार कार्ड व्हेरिफाईड नसल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना या योजनेचे काही हप्ते मिळाले नाहीत, त्यामुळे … Read more